नशिबीं दगड गोटे काट्याकुट्याचा धनी पायाले लागे ठेंचा आलं डोयाले पानी खानदेशातील महान कवियत्री बहीणाबाई चौधरी यांनी 'वाटच्या वाटसरा,...
Read moreलोकसभेच्या निवडणुकांसाठी अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. लोकसभेच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने तयारीला वेग देखील आणला आहे. देशात कोणाचे...
Read more‘देवा आसं कसं मन, आसं कसं रे घडलं? कुठे जागेपनी तूले आसं सपन पडलं!’ जीवनाच्या तत्त्वज्ञानाचा परीमार्थ बहिणाबाईंच्या कवितेतून...
Read moreप्रतीकात्मक जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा रेड लाइट एरिया अमळनेरात आहे. मागील किमान 100 वर्षापासून येथे देहविक्रीचा...
Read moreउजेडाच्या उंबरठ्यावर थोड्याच क्षणात निशा संपण्याचा आभास मनाला नवी उभारी देत होता. अखेर उजेड झाला आणि आजची पहाट तशी नेहमीसारखीच...
Read moreबऱ्याच दिवसानंतर कुणास ठाऊक धरणगावातील रस्ते लवकर झोपी गेल्यागत वाटत होते. रस्त्यांकडे एकटक पाहणारे स्ट्रीट लाईटपण थोडे दमल्यागतच होते. उड्डाण...
Read moreआपण फक्त नावाला 21 व्या शतकात पोहोचलोय. कारण आपल्या देशातील पुरुषप्रधान संस्कृती आजतागायत कायम आहे. या संकृतीत स्त्रीयांचे अनेक मुलभूत...
Read moreका गं ... तुने... 'ब्रा' ला बाहेर उघड्यावर वाळी घातलय, तुझ्या 'ब्रा' ची स्ट्रीप दिसतेय, कशी मुलगी आहे, हिला काहीच...
Read moreजळगाव महापालिकेच्या निवडणुकीची सध्या शहरात धूम सुरु आहे. भरपावसात निवडणूक होत असल्यामुळे राजकीय नेत्यांच्या कोलांटउड्या बघायला जळगावकरांना देखील मस्त मजा...
Read moreराजकारणी आणि कथित समाज सेवक कितीही गप्पा मारत असले तरी देशात स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही आपला देश महिला व मुलींसाठी आपण...
Read more